सर्व शेतकरी बांधवांचे शेतकरी ऊर्जा वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे !

सुज्ञ नागरिकांनी वीजेच्या समस्या सोडविणे संदर्भात नेहमी आग्रही भूमिका घेतली आहे. नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा निपटारा करणे साठी प्रत्येक शेतीपंपांना कॅपॅसिटर बसविणे फायदेशीर ठरते. त्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षांपासून श्री. सुजय रोहिणी रामचंद्र उपाध्ये यांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम सुरु केली आहे. त्याअंतर्गत श्री. उपाध्ये यांच्या मार्फत डिपीसभा, ग्रामसभा, प्रसिद्धी पत्रके, वर्तमान पत्रे, युट्यूब व्हिडीओ, व्हॉट्सअप आदी समाज माध्यमांद्वारे जनजागृती केली आहे.

कॅपॅसिटरचा वापर कसा करावा? अधिक माहितीसाठी क्लिक करा !

तुमची डीपी वारंवार नादुरुस्त होत असेल तर येथे अधिक माहिती घ्या…